Friday, 10 November 2017

नवरात्रीत नऊ रंगाच्या साड्या घालण्याची प्रथा कशी आली ?

(भाग - 2)
2003 साली महाराष्ट्र टाईम्सचे त्यावेळी असलेले संपादक भारतकुमार राऊत म्हणतात,
नऊ रंग हि आमची आयडीया होती. यात धार्मिकता वगैरे काही नाही.

लोकसत्ता पेपरचा खप जास्त होता. महाराष्ट्र टाईम्सचा खप घसरत होता. खप वाढवण्यासाठी महाराष्ट्र टाईम्सने केलेली ही मार्केटिंग होती.
(क्रमश:)

No comments:

Post a Comment

जनता ही मेंढरांचा कळप बनत चालली आहे का ?

भाग - 2 अशीच भावना बाकीच्या लोकांची असते. दिवसेंदिवस मानवी प्रवृत्ती स्वार्थी बनत आहे. मला काय त्याचे ! ते त्यांचे बघून घेतील, आपण आपले बघ...