Tuesday, 21 November 2017

विचारांचे वलय

भाग - 1
आपल्या विचारांच्या लहरी सर्वत्र फिरत असतात. आपण जसा विचार करतो, तसे सहकारी मित्र भेटतात व टिकतात.

एक राजा आपल्या हत्तीवरुन गावातून जात होता. त्याच्यासोबत प्रधान मागे बसला होता.

गावातून जात असताना राजाला वाटेत चंदन लाकूड विक्रीचे दुकान दिसले. त्याने माहूताला दुकानासमोर थांबण्यास सांगितले.
(क्रमश:)

No comments:

Post a Comment

जनता ही मेंढरांचा कळप बनत चालली आहे का ?

भाग - 2 अशीच भावना बाकीच्या लोकांची असते. दिवसेंदिवस मानवी प्रवृत्ती स्वार्थी बनत आहे. मला काय त्याचे ! ते त्यांचे बघून घेतील, आपण आपले बघ...