Sunday, 26 November 2017

विचारांचे वलय

भाग - 5
प्रधानाने दुकानदाराला हि माहिती दिली. त्याने मुद्रा घेऊन चंदन लाकडे राजवाड्यात पाठवून दिली.

या कथेवरुन असे दिसते की, दुकानदार व राजा एकमेकांना ओळखत नव्हते. दुकानदार राजाच्या मृत्यूची वाट पहात होता, म्हणजेच वाईट विचार करत होता.

विचारांच्या लहरी राजापर्यंत पोहोचल्या व राजाच्या मनातसुध्दा दुकानदाराबद्दल वाईट विचार आले.

नंतर प्रधानाने दुकानदाराचे राजाबद्दलचे मत बदलले, त्यामुळे राजानेसुध्दा दुकानदाराबद्दल चांगला विचार केला.

म्हणजेच आपण एखाद्याबद्दल जसा विचार करतो, तो व्यक्ती तसाच विचार करणार !
(समाप्त)

No comments:

Post a Comment

जनता ही मेंढरांचा कळप बनत चालली आहे का ?

भाग - 2 अशीच भावना बाकीच्या लोकांची असते. दिवसेंदिवस मानवी प्रवृत्ती स्वार्थी बनत आहे. मला काय त्याचे ! ते त्यांचे बघून घेतील, आपण आपले बघ...